एनडीआरएफ अंतर्गत झालेले पंचनामे गृहीत धरून विमा कंपन्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो संबंधित अधिकारी सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित होते राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या खरीप हंगाम 2020 आणि रब्बी हंगाम 2020 21 मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या अंतर्गत झालेले पंचनामे गृहीत धरून विमा कंपन्याने नुकसान भरपाई द्यावी येत्या आठवड्याभरात या संदर्भातील निर्णय घ्यावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रलंबित पीक विमा अनुदानाबाबतची आढावा बैठक मंत्री श्री मुंडे यांनी आज मंत्रालय येथे घेतली कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार सहसचिव सरिता बांदेकर देशमुख यांच्यासह भारतीय कृषी विमा कंपनी एचडीएफसी अग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज आणायला भारतीय एक्सेस रिलायन्स इन्शुरन्स आधी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि द्राक्ष संवाद प्रणाली द्वारे सहभागी होते मित्रांनो या बैठकीच्या माध्यमातून जे मुख्य माहिती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले की कोविड काळात दैनंदिन दैनंदिन जीवन ठप्प झाले होते अशावेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली संकटाच्या काळात त्यांनी मदतीचा हात दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना विमा कंपन्याने तिची तीच भूमिका घेणे अपेक्षित होते शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती दिली नाही तरीही एनडीए अंतर्गत झालेले पंचनामे ग्राह्य धोरण त्याचप्रमाणे नुकसान भरपाईचे विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात कंपन्याने कारवाई करणे अपेक्षित होते मात्र अद्याप पर्यंत ही कारवाई करण्यात आलेली नाही आहे याचा आठव डाभरात अशा प्रकारचे अशा प्रकारची कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरणाबाबत कंपन्याने निर्णय द्यावा त्यानंतर पुन्हा या संदर्भातील आढावा राज्यस्तर घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.