वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज झाले सुरु, सरकार देणार 12 हजार रुपये; असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो, Maharastra Sauchalay Anudan स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबाला वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र वैयक्तिक कुटुंबांना शासनातर्फे 12 हजार रुपये देण्यात येत आहेत. काय आहे योजना? यासाठी अर्ज कसा करावा? कागदपत्रे कोणती? यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया.

Free Toilet Yojana Apply Online : तुम्हा सर्वांना माहिती असेलच की, भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील प्रत्येक राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक राज्यात शौचालये बांधली जात आहेत. देशातील उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा संपुष्टात यावी, यासाठी संपूर्ण देशात शौचालये बांधण्याची योजना आखली जात आहे. जेणेकरून अशा आर्थिक दुर्बल लोकांनाही त्यांच्या घरी शौचालय बांधून मिळू शकेल. आणि त्यांना शौचालय बांधणे परवडत नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत की, तुम्‍ही जर त्या राज्यात राहत असाल, तर तुम्‍हाला मोफत शौचालय बांधण्‍यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल.Maharastra Sauchalay Anudan

वैयक्तिक शौचालय योजनेसाठी असा करा अर्ज

शौचालय योजने अंतर्गत अनुदान किती मिळते? Sauchalay Subsidy Scheme

भारत सरकार कडून राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजना राबविण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत घरी शौचालय बनवण्यासाठी मदत होईल. अशी शासनाची इच्छा पूर्ण करण्याकरिता शासनाने Sauchalay Anudan Yojana योजना राबविण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला १२ हजार रुपये मिळतात. Maharastra Sauchalay Anudan या 12000 रुपयेतील केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान दिले जाते. तर राज्य सरकारकडून 25 टक्के अनुदान दिले जाते.राज्य सरकार तीन हजार रुपये , तर केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये राशी दिली जाते. म्हणजे एकूणच 12 हजार रुपये Anudan शौचालय योजने अंतर्गत मिळतात.

शौचालय योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

केंद्र सरकारकडून मोफत शौचालय योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून ज्या घरात शौचालये नाहीत अशा सर्व घरांमध्ये मोफत शौचालये बनवली जाणार आहेत.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण SBM केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केले.

2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सर्व ग्रामीण घरांमध्ये शौचालये बांधणे हे मुख्य उद्दिष्ट होते.

हे अभियान आता 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे.

आतापर्यंत देशभरात सुमारे 10.9 कोटी वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत.

या योजनेंतर्गत शासनाकडून ₹ 10000 ची अनुदान रक्कम प्रदान करण्यात आली.

ज्याद्वारे शौचालये बांधण्यात आली.

आता ही रक्कम वाढवून ₹12000 करण्यात आली आहे.

देशातील नागरिकांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल.

याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशातील नागरिकांचे जीवनमानही सुधारेल.

वैयक्तिक शौचालय योजनेसाठी असा करा अर्ज

Leave a Comment